पृष्ठे

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

थंडी पडायला चालू झालीय.वातावरणातला गारवा दिवाळी जवळ आल्याची आठवण करून देतोय.दरवर्षी ही थंडी दिवाळीची चाहूल घेउन येते.त्यात खंड नाही.अन दरवर्षी हे सर्रास बोललं जाणारं वाक्य की यावेळी मागच्या पेक्षा जास्त थंडी आहे.असं असतं तर एव्हाना शितयुग सुरू झालं असतं.विनोद बाजूला ठेऊयात,का मनुष्य मागच्या ,भूतकाळातल्या गोष्टींपेक्षा वर्तमानाला जास्त 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा